… अन् महाराजांनीच सैन्य पाठवून संभाजींचा शेवट केला ! महाराजांच्या या निर्णयामागे नेमक कारण काय होत ?
स्वराज्य ! हेच स्वराज्य निर्माण करताना महाराजांना अनेक विश्वासू आणि धाडसी मित्रमंडळींची साथ लागली होती. याच विश्वासू वीरांच्या मनगटाच्या बळावर महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभे केले. स्वराज्य उभारताना महाराजांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. कधी मोगल, कधी आदिलशहा तर कधी सिद्धी अशा माजलेल्या शत्रुविरुद्ध महाराजांनी संघर्ष करत अनेक विश्वासू वीरांच्या सोबत स्वराज्य निर्माण केले. अनेक वीरांच्या … Read more